सुखा आंग देऊ नये। प्रेत्न पुरुषे सांडू नये॥ कष्ट करि त्रासो नये। निरंतर॥
खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते
कारण प्रत्येक परिस्थितीत सुख लपलेले आहे
आपोआप अडचणींतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो
Shubh sakal marathi suvichar with images
Shri Swami Samarth first came to Akkalkot in 1856. His everyday living is filled with miracles. everyday, he used to do some website miracles, so it absolutely was not possible to document all All those but several of People miracles are documented by his devotees.
तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने हे सहज शक्य आहे.
स्वामी समर्थ ज्यांना सामोरे गेल्याने प्रत्येक दुःखातून मुक्ती होते
मी सगळीकडे आहे. मी कणाकणात व्यापून आहे. मीच पावन आहे, मीच आहे जल , गगन हि मीच आहे. अक्काकोटातही मीच आहे,दोन्ही ध्रुवावर, कैलास पर्वतावर मीच आहे.
संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्वकाही चालत नाही. कधी पतीने पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे असते.
तर आपल्या ताटातले दुसरयांना देण्यात आहे खरे समाधान
यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो. म्हणूनच ‘त्याग करा आत्मानंद मिळेल’
श्री स्वामी समर्थ म्हणतात ,तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही.
मी तुमचा आणि तुम्ही माझ्या जीवनाचा अर्थ आहेत